Ubed Shaikh Deoni(Latur)

रविवार, 24 अक्टूबर 2021

स्पर्धा परीक्षा चाचणी क्र. 1

https://quizzory.in/id/617501fa74bd913872051b56
👉वरील निळ्या अक्षरावर टच करा व सोडवा चाचणी 
     *📔महाराष्ट्र शिक्षक पॅनल*📔
            सोडवा:-10 प्रश्न 10 गुण

सामान्य ज्ञानावर आधारित चाचणी असून आपल्या पाल्याचे सामान्य ज्ञान तपासा
➖➖➖➖➖➖➖➖➖
       *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

शनिवार, 23 अक्टूबर 2021

स्पर्धा परीक्षा (सामान्य माहिती)

                      🏵 जिल्हे निर्मिती🏵


🌈 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

🌈                   औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

🌈 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

🌈    26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

🌈 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

🌈 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

🌈                     अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

🌈 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

  🌈                   भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)

🌈.1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

स्पर्धा परीक्षा (सामान्य माहिती)



♦मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
              👉- औरंगाबाद. 

♦· लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? -
              👉 उस्मानाबाद. 

♦· जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? 
              👉- औरंगाबाद. 

♦· महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? -
              👉   मराठवाडा. 

♦· गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉 औरंगाबाद-जळगाव. 

♦· जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉औरंगाबाद. 

♦· हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉  औरंगाबाद. 

♦· विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे
              👉- नांदेड. 

♦· गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? -
              👉 पैठण-औरंगाबाद. 

♦· जायकवाडी जलाशयाचे नाव काय? 
              👉 - नाथसागर. 

♦· बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? -
              👉 राहुरी व औरंगाबाद. 

♦· महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? 
              👉 - मराठवाडा. 

रविवार, 30 मई 2021

♦स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -21♦


♦म्हणी भाग 21♦

♦सरड्याची धाव कुंपणापर्यंतच - कोणत्याही गोष्टीची मर्यादा ठरलेली असतेच. 
 
♦सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा - जवळच्या खूप व्यक्ती आहेत पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे. 
 
♦साप साप म्हणून भुई थोपटू नये - संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे.
 
♦सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही - स्वाभिमानी माणसावर कितीही मोठे संकट आले तरी तो आपले तत्व सोडत नाही. 
 
♦सुंटी वाचून खोकला जाणे - उपचाराशिवाय दोष कमी होणे.  
 
♦सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही - क्षुल्लक वस्तु वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करू नये.
 
♦हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे - आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे परस्पर दुसर्‍याची वस्तू तिसर्‍याला देणे.
 
♦हसतील त्याचे दात दिसतील - चांगले काम करताना टिंगल करणार्‍यांची पर्वा न करणे.
 
♦हपापाचा माल गपापा - कोणाचे फुकट घेतलेले तसेच जाणे. 
 
♦हत्ती गेला नि शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडासा भाग शिल्लक राहिला. 
 
♦हत्तीच्या पायी येते अन मुंगीच्या पायी जाते - कोणतीही गोष्ट येताना ती खूप लवकर येते पण जाताना मात्र हळूहळू जाते. 
 
♦हाजीर तो वजीर - जो वेळेवर उपस्थित असतो त्याचाच फयदा होतो. 
 
♦हातच्या काकणांला आरसा कशाला? - स्पष्ट असणार्‍या गोष्टीला पुरावा कशाला? 
 
♦हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे (वसे) - दिर्घोद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. 
 
♦ह्या हातचे त्या हातावर - वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात.
 
♦हा सूर्य हा जयद्रथ - प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.