🏵 जिल्हे निर्मिती🏵
🌈 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
🌈 औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
🌈 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
🌈 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
🌈 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
🌈 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
🌈 अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
🌈 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
🌈 भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)
🌈.1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें